12/09/2014

...पण कोणी आतला आवाज ऐकेल का?


नारायणऽ नारायणऽऽ करीत नारदमुनी भगवान विष्णूकडे गेले. आणि भगवान विष्णूला त्यांनी विचारले, ‘देवा,  माणसाचा जगात सर्वांत जवळचा मित्र कोणता?’

श्रीविष्णूंनी मिष्किल हास्य करीत म्हटले, ‘नारदा, आतल्या आवाजाला विचार?’ नारदमुनींना काही उलगडा होईना. तेव्हा श्रीविष्णू म्हणाले, ‘अरे, नारदा माणसाचा आतला आवाज म्हणजेच ‘आत्मा’ त्याचा सर्वात जवळचा मित्र असतो. तो गेला की शरीर थांबते.’ नारदमुनी भगवंतांना अडवत म्हणाले, ‘‘पण तो त्याचा आवाज ऐकत नाही. ना!’ अन् भगवंतांचे म्हणणे ऐकून घेण्यापूर्वीच... (Continue Reading)

Related Posts:

  • भ्रमात राहु नका (बुद्धकथा) गौतम बुद्ध काही शिष्यांना उपदेश करत होते. "आपण जे समजतो तेच सत्य आहे, असे कधीही समजू नका. कदाचित सत्य काही तरी वेगळेच असू शकते. सतत डोळे उघडे ठेवा. जाणीवा जागृत ठेवा.' असा उपदेश बुद्धांनी केला. त्यावर काही शिष्यांना अधिक व… Read More
  • संदेश (बोधकथा)) एका मोठ्या गुरूकुलात एक गुरुवर्य अध्यापन करत असत. एकदा त्यांनी सर्व शिष्यांची परिक्षा घेण्याचे ठरवले. सर्व शिष्यांना एकत्र बोलवले. सर्वांना एक फळ दिले. "तुमच्याकडे दिलेले फळ संध्याकाळपर्यंत अशा ठिकाणी जाऊन खा, की जेथे तुम्… Read More
  • क्षमायाचना (बुद्धकथा) एका गावात एक मोठा व्यापारी होता. त्याला चार मुले होती. त्याची चारही मुले दररोज बुद्धांसमोर तीन-चार तास बसत होती. व्यापाऱ्याला प्रश्‍न पडला. मुले बुद्धांसमोर बसण्यापेक्षा दुकानात बसली तर जास्त नफा होईल, व्यापाऱ्… Read More
  • '...मला माणूस बघायचा आहे!' शाळेतील कार्यक्रम काही वेळातच सुरू होणार होता. कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली होती. विद्यार्थी रांगेत बसले होते. काही विद्यार्थ्यांचे पालक, शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारीवृंदही उपस्थित होते. काही वेळाने वक्ते आणि प्र… Read More
  • 'आयटी'त जगण्याची व्यथा...! एका नामवंत सॉफ्टवेअर कंपनीत तो तीन-चार दिवसांपासून इंटर्नशिपसाठी जॉईन झाला होता. एका बॅंकेच्या प्रोजेक्‍टसाठी "जीयूआय‘ तयार करणाऱ्या टीमला अस्टिट करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती. टीमसोबत त्याची नुकतीच ओळख हो… Read More

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...