12/09/2014

...पण कोणी आतला आवाज ऐकेल का?


नारायणऽ नारायणऽऽ करीत नारदमुनी भगवान विष्णूकडे गेले. आणि भगवान विष्णूला त्यांनी विचारले, ‘देवा,  माणसाचा जगात सर्वांत जवळचा मित्र कोणता?’

श्रीविष्णूंनी मिष्किल हास्य करीत म्हटले, ‘नारदा, आतल्या आवाजाला विचार?’ नारदमुनींना काही उलगडा होईना. तेव्हा श्रीविष्णू म्हणाले, ‘अरे, नारदा माणसाचा आतला आवाज म्हणजेच ‘आत्मा’ त्याचा सर्वात जवळचा मित्र असतो. तो गेला की शरीर थांबते.’ नारदमुनी भगवंतांना अडवत म्हणाले, ‘‘पण तो त्याचा आवाज ऐकत नाही. ना!’ अन् भगवंतांचे म्हणणे ऐकून घेण्यापूर्वीच... (Continue Reading)

0 comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...